सुख हे आत्म्याच्या चैतन्याची अनुभूती –राजयोगिनी उषादीदी रादेगो महाविद्यालय प्रांगणात उषादीदी यांचे गीता सार प्रवचन प्रारंभ* अकोला-सर्व जण सुखासाठी अहोरात्र प्रयत्न करीत असतात .जगात अगदी धनाढ्य व्यक्तीही सर्व सुखे असून अस्वस्थ असल्याचे आपण बघतो .त्याला धन वैभवाचे सुख शांती देऊ शकत नसल्यामुळे तो बेचेंन व अस्वस्थ होतो .वास्तविक सुख हे […]Read More