चतुर्थ दिवस 21 डिसेंबर- राजयोग शिबिर प्रवचनमाला सृष्टि परिवर्तनाच्या उंबरठ¬ावर असतांना उठा, जागे व्हा आणि स्वत:स परिवर्तन करा श्रीरामपूर (दि. ) सांप्रत सृष्टि ही परितर्वनाच्या उंबरठ¬ावर असून लवकरच या सृष्टिचे परिवर्तन होऊन एक नवीन सत्वप्रधान जगाची निर्मिती होईल, तेव्हा अशा स्वर्णीम युगात जाण्यासाठी स्वत:स श्रेष्ठ बनवा असे प्रतिपादन येथील थत्ते ग्राऊंड वर आयोजित […]Read More
तृतीय दिवस 20 डिसेंबर- राजयोग शिबिर प्रवचनमाला राजयोग एक आध्यात्मिक यात्रा श्रीरामपूर (दि. ) राजयोग म्हणजे एक आध्यात्मिक यात्रा, अंर्तजगतची यात्रा, परमधामची यात्रा असून आत्म्याचा परमात्म्याशी संबंध जोडणे म्हणजेच राजयोग होय असे प्रतिपादन येथील थत्ते ग्राऊंड वर आयोजित राजयोग शिबिराच्या तिसया दिवशी राजयोगीनी ब्राहृाकुमारी उषा दिदी यांनी परमात्म्याच्या खया स्वरूपावर प्रकाश टाकला. राजयोगाद्वारे […]Read More
द्वितीय दिवस 19 डिसेंबर- राजयोग शिबिर प्रवचनमाला परमात्मा सर्वज्ञ, सर्वशक्तिवान असून तो निराकार आहे. श्रीरामपूर (दि. ) परमात्मा हा गुणांचा सागर, सर्वशक्तिमान असून तो निराकार असल्याचे प्रतिपादन येथील थत्ते ग्राऊंड वर आयोजित राजयोग शिबिराच्या दुसया दिवशी राजयोगीनी ब्राहृाकुमारी उषा दिदी यांनी परमात्म्याच्या खया स्वरूपावर प्रकाश टाकला. आज परमात्म्याच्या भेटीसाठी व्यक्ति सर्वत्र यज्ञ, होम, हवन, […]Read More
आत्म्याच्या शक्तिस जागरूक करुन तनाव-मुक्त जीवन मुक्त जीवन जगा श्रीरामपूर (दि. ) येथील थत्ते ग्राऊंड वर आयोजित राजयोग शिबिराच्या पहिल्या दिवशी राजयोगीनी ब्राहृाकुमारी उषा दिदी यांनी आत्म्याच्या खया स्वरूपावर प्रकाश टाकला त्या म्हणाल्या की, विविध परिस्थितीनुसार आत्मा शब्दाचा अर्थ कधी-कधी मन असाही लावला जातो. राजयोगात आत्मा अर्थात मन, बुद्धी आणि संस्कारांनी बनलेली चैतन्य शक्ति […]Read More
18 दिसम्बर (श्रीरामपूर:अहमदनगर) सहज राजयोग प्रचनमाला प्रारंभ. राजयोगीनी ब्रहमाकुमारी उषा बहजन, माऊण्ट आबू द्वारा पाच दिवसीय सहज राजयोग शिबिर प्रवचनमाला का प्रारंभ हुअा प्रथम दिन स्व की शक्ति से उजागर तनाव-मुक्त जीवन इस विषयपर प्रवचन का आयोजन किया गया. सुबह 6.30 से 8.30 तक चलने वाले इस शिबिर में परिसरसे अधिक लोक लाभ ले रहे […]Read More
21 से 23 जनवरी (लातूर:महाराष्ट्र) त्रिदिवसीय आन्तरीक शान्ति अनुभूति योग शिविर एवं प्रवचनमालाRead More
06 से 11 फरवरी, 2011 (औरंगाबाद) गीताज्ञान रहस्य` तथा `आन्तरिकशान्ति अनुभूति शिविर`एमजीएम गाउण्ड औरंगाबादRead More
19 नवम्बर (धार-इंदौर) राजयोगिनी ब्रह्माकुमारी उषा बहनजीकृत `राजयोग गीता प्रवचन`.Read More
समाज में हर मोड पर दुर्योधन, दुशासन तथा शकुनी जौसे पात्रों का सामना हमें करना पड रहा है, गीता में वर्णीत हर पात्र का आज की प्रारंगीता से जुडा हुआ है | समाज में कितने शकुनी है? हर मोड पर एक शकुनी बौठा होगा जो घर-घर में आग लगा रहा है…. समाज इन शकुनी की […]Read More
उल्हास नगर : १७ से २१ दिसम्बर टओंन हॉल गीता ज्ञान रहष्य click above for detailRead More